Uncategorized

ज्ञानगंगा फाऊंडेशन व पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीच्या वतीने वारकरी बांधवांना पोहे व राजगिरा लाडूचे वाटप.- लोकसेवक युवराज दाखले.

पिंपरी – प्रतिनिधी, तुकाराम महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण झाला.

पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या नागरीकांनी उत्साहाने स्वागत करण्यात आले. ज्ञानगंगा फाऊंडेशन व पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीच्या वतीने वारकरी बांधवांना व भगिनींना साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा अध्यक्ष आण्णासाहेब कसबे यांच्या वतीने व हस्ते पोहे व राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीचे अध्यक्ष नेत संदिपान झोंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोअर कमिटी सदस्य डी पी खंडाळे,अनिल गायकवाड, चंद्रकांत दादा लोंढे, आण्णासाहेब कसबे, युवराज दाखले, आबासाहेब मांढरे,राजु चव्हाण, रामदास कांबळे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!