Uncategorized

बोरीसावरगाव येथे क्रांतीसूर्य मनोज जरागे पाटील यांची होणार विराट महासभा

केज :- दत्तात्रय मुजमुले

मराठा समाजाला ओबीसी मधून यासाठी क्रांतीसूर्य मनोज जरागे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले आहे.समाज बांधवांच्या जगृतीसाठी ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण आता अंतिम टप्प्यात असुन त्यासाठी मनोज जरागे पाटील समाज जागृती साठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

येत्या 12 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथे त्यांची विराट महासभा होणार आहे. त्या सभेला मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महेश गायकवाड पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!