राजकीय

अखेर राजाभाऊ फड यांनी घेतला निर्णय

बीड: परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने राजाभाऊ फड यांनी निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता अखेर राजाभाऊ फड यांनी माघार घेतली आहे.राजाभाऊ फड यांच्यावर निवडणूकितून माघार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दबाव समाजातून निर्माण करण्यात आला होता. फड यांनी माघार घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावरही दबाव आणला होता. आता अखेर राजाभाऊ फड यांनी माघार घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!