महाराष्ट्र

अधिकाऱ्यांच्या बदल्याचे वारे आता वाहू लागले !

बीड :- लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता अधिकाऱ्यांच्या बदल्याचे वारे आता वाहू लागले आहे. बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून वर्षभरापूर्वी आलेल्या दीपा मुधोळ मुंडे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दीपा मुधोळ मुंडे यांची शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी पाठक यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!