राजकीय
अखेर तो दिवस उजाडला ! देशात कुणाची जादू चालणार?

बीड :- देशात लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदान पार पडलं. त्याचा निकाल आज लागणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 48 जागांचा समावेश आहे. यंदा भाजप पुन्हा बहुमत घेऊन सत्ता मिळवणार का? या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या निकालावरून मिळणार आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू ? देशात चलती कुणाची? याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. 8 वाजल्यापासून निकाल पुढे येणार आहेत.
अनेक दिग्गजांचे भवितव्य आज लागणाऱ्या निकालात स्पस्ट होईल.